• Download App
    thefocus_admin | The Focus India | Page 29 of 163

    thefocus_admin

    नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी जनता रस्त्यावर

    नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये […]

    Read more

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी […]

    Read more

    अनेक शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे; कायदे रद्द न करण्याची मागणी

    हरियाणातील 116 शेतकरी संघटनांची फेडरेशन पुढे सरसावली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी […]

    Read more

    आंदोलन पंजाब-हरिणापुरतेच मर्यादित; देशभरातील शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे अमर हबीब यांचे आवाहन

    किसानपुत्र आंदोलनाचा भारत बंदला ठाम विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई : पूर्वीचे सरकार शेतकरी विरोधी कायदाला हात घालत नव्हते. मात्र, या सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे भले व्हावे […]

    Read more

    कृषी कायदे मागे घेतले तर आपण १० वर्षे मागे जाऊ; मोदींच्या पाठीशी मनसे ठाम!

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या कृषि कायद्यांना पाठिंबा दिला आहे. ‘सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’, असे मत […]

    Read more

    खलिस्थानी आंदोलनाला काश्मीरी दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न; दिल्लीतील अटकेतून उघड

    दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे मनोबल तोडण्याचा डाव विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिेसेस इंटेलिजन्स (आयएसआय) खलिस्तानी आंदोलनाला काश्मीरमधील दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत […]

    Read more

    भारत बंद करून विरोधकांना शेतकर्‍यांचा नव्हे, तर दलालांचं भलं का करायचं आहे?

    विरोधकांकडून या कायद्यांमुळे आता शेतकर्‍यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाहीत. विरोधकांचा मुद्दा धांदत खोटा आहे […]

    Read more

    कृषी कायद्यांना विरोध ही पवार, द्रमुक, अकालींची भूमिका दुटप्पी; फडणवीसांचे टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्यांना आज विरोध करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दुटप्पी भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा […]

    Read more

    कृषी सुधारणांना आधी पाठिंबा, नंतर विरोध… राजकीय इंगितांवर एक नजर

    विशेष प्रतिनिधी  दिल्ली : केंद्रातील कृषी कायद्यांना आधी पाठिंबा नंतर विरोध असा पवित्रा काँग्रेससह विरोधकांनी घेतला आहे. ती भूमिका नेमकी काय आहे आणि त्याची नेमकी […]

    Read more

    राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

    यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचेही समर्थन विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ज्येष्ठत्व मान्य आहे पण ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडलेत, […]

    Read more

    रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे नाशिक मुक्कामी ?

    पोलिसांनी हॉटेलवर छापा; मात्र बोठे फरार,मदत करणाऱ्यांचा शोध सुरु  विशेष प्रतिनिधी नाशिक : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील […]

    Read more

    आज आरडाओरड करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?; मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

    संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला […]

    Read more

    किमान आधारभूत किमती 200 ते 1000 टक्क्यांनी वाढल्या तरी…

    शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याची काँग्रेससह विरोधकांची मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतमाल उत्पादनाच्या किमती यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत 200 टक्के ते 1000 टक्‍क्‍यांपर्यंत […]

    Read more

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]

    Read more

    शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या नौटंकीबाज बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहावे, भाजपाची टीका

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहावे. स्वत:च्या घरातील अंधार दूर […]

    Read more

    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी

    सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी […]

    Read more

    दक्षिणेतील लेडी अमिताभ विजयशांतिचा भाजपामध्ये प्रवेश, हैैद्राबादमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचा त्याग

    दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय […]

    Read more

    शरद पवारांची कृषि कायदा विरोधाबाबत द्विधा मनस्थिती, वाहत्या गंगेत अनेक जण हात धूत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे […]

    Read more

    नव्या कृषि कायद्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कमावले १० कोटी रुपये

    पंजाब, हरियाणातील शेतकरी नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच कायद्यामुळे तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. मराठवाड्यातील लातूर, […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचा स्वार्थासाठी गैरफायदा घेण्याचा अनेकांचा प्रयत्न, खासदार सनी देओल यांची टीका

    शेतकरी आंदोलनाचा फायदा अनेकांना उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो, अशी टीका […]

    Read more

    शरद पवार यांचा दुतोंडीपणा, कृषि मंत्री असताना कृषि कायद्यात बदलासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिली होती पत्रे

    केंद्रीय कृषि मंत्री असताना कृषि कायद्यांमध्ये बदल व्हावा यासाठी शरद पवार वकीली करत होते. अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यासाठी पत्रेही लिहिली होती. मात्र, आता हेच […]

    Read more

    संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला!

    आपल्या वाचाळपणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अनेकदा अडचणीत आणणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

    Read more

    कृषि कायद्यांना विरोध आहे तर महाविकास आघाडी सरकार विधेयक का मंजूर करत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

    कृषी कायद्यांना विरोध करणारे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात त्या विरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला […]

    Read more