उध्दवजी, भावनातिरेक पुरे आता वास्तवाकडेही पाहा; बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही मान खाली घातली आज असती
कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ दररोज भावनातिरेकाचे प्रदर्शन करत असताना प्रत्यक्ष जमीनीवर मात्र पुरेशी तयारीच केली नसल्याचे दिसून येत आहे. […]