आसाममधील लेखिकेचे नक्षलवादी हल्ल्यात शहिदांवर निर्लज्ज पोस्ट, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद जवानांबाबत आसाममधील लेखिकेने गरळ ओकली आहे. जवानांच्या बलिदानाला शहीद कशाला म्हणायचे असा निर्लज्ज सवाल करणाऱ्या लेखिकेला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली […]