देशात ७ मुख्यमंत्री पन्नाशीच्या आतले; दुर्मिळ घटना
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये भगवंत मान (४८) यांची नवीन एंट्री झाली आहे. योगी आदित्यनाथ (४९) या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये भगवंत मान (४८) यांची नवीन एंट्री झाली आहे. योगी आदित्यनाथ (४९) या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बँकांच्या खासगीकरणासह अन्य सरकारी निर्णयांच्या निषेधार्थ विविध कर्मचारी संघटनांच्या संपामुळे शनिवारपासून पुढील चार दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. विविध […]
श्रीलंका जवळपास 2.2 कोटी लोकसंख्येचा छोटा दक्षिण आशियाई देश. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तांदूळ, साखर, दूध पावडर […]
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील हिंसाचाराचा तपास केंद्रीय एजन्सी सीबीआयने हाती घेतला आहे. सीबीआयचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले. या टीममध्ये सीबीआयच्या सीएफएसएलमधील […]
पंजाबमध्ये आता आमदाराला फक्त एकदाच पेन्शन मिळेल, मग तो कितीही वेळा निवडणूक जिंकला असेल तरीही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सेवेच्या नावाखाली […]
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी म्हटले की, 2023ची विधानसभा निवडणूक त्यांची शेवटची असेल पण ते राजकारणातच राहतील. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, […]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्या संबोधनादरम्यान भाजपवर सडकून टीका केली. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा आणि नातेवाईकांवरील कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. […]
दानिश आझाद योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री बनले आहेत. तरुण चेहरा आणि बुलंद आवाजाचे धनी दानिश सहा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) […]
राज्यसभेत बीरभूम हत्याकांडावर बोलताना भाजप खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर झाले. रूपा म्हणाल्या, ‘आम्ही पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करतो. तेथे सामूहिक हत्या होत […]
योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी सोहळा काल पार पडला. 37 वर्षांनी ऐतिहासिक विक्रम रचत उत्तर प्रदेशात योगींनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर केशव मौर्य आणि […]
बीटकाॅईन फसवणुक गुन्हयात पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेले आराेपी माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घाेडे यांची पाेलीस काेठडीची मुदत संपुष्टात […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील जिहादी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाने या प्रकरणी 7 एप्रिलपर्यंत अहवाल सादर […]
पुण्यातील उंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हौसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 15 कोटी 99 लाख 09 हजार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम […]
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजवले… पण ते अखेरीस…!! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक पेनड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच तडाख्यात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा असावी ही शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांची फसवणूक […]
प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]
काश्मीरमध्ये 1990च्या दशकात झालेल्या नरसंहाराची फेरतपासणी करण्याची मागणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात उठली आहे. रुट्स इन काश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात 2017 मधील […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. हे सगळं बंद व्हायला हवं, […]
विशेष प्रतिनिधी जयपूर: सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांच्या कथा सांगातान राजस्थानचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आता सरकारी नोकरीमध्ये […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबइॅतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्याच आठवड्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च […]
विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यातील महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अडचणीत आले आहे. त्याचे धागेदोरे थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. याचवेळी शिवसनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईमुळे गुन्हेगारांवर जरब बसली. कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली. उत्तर प्रदेशातील जनतेने यामुळेत्यांना पुन्हा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आम आदमी पक्षाने आता तिरंगा फडकावण्याच्या कथित मुद्यावरून राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]