अडीच वर्षांनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, रामदास आठवले यांचा विश्वास
विशेष प्रतिनिधी सांगली : अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल. त्यामुळे राज्यात सत्तांतर अटळ आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले […]