Kashmir Issue : भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी भारतानं वारंवार प्रयत्न करूनही पाकिस्तानकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे… पाकचे नेते, मंत्री, लष्करी अधिकारी यांची वक्तव्ये आणि कृत्ये अनेकदा या दोन देशांमधील तणावासाठी कारणीभूत ठरत असतात… भारताकडून मात्र वारंवार प्रयत्न होताना दिसतात… असाच एक प्रयत्न नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केला होता… मात्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याचं प्रत्यूत्तर देताना पुन्हा एकदा काश्मीरचा (Kashmir Issue) राग आळवला आणि पाकच्या कुरापती कायम असल्याचं दाखवून दिलं. Imran Khan raises Kashmir issue in letter to PM Modi
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Cases In India : देशात महिनाभरात तिपटीने वाढले कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात तर अधिकच भयंकर स्थिती
- केरळमध्ये लव्ह जिहाद; कुख्यात आयएआय़एस संघटनेचे म्होरके हिंदू – ख्रिश्चन मुलींचे विवाह लावून जोडप्यांना सिरियात पाठवून देतात!!
- राहुल गांधींची आसाममध्ये कामाख्या दर्शन यात्रा; प्रियांकांचा केरळमध्ये शांतता आणि सौहार्द मंत्रालय स्थापनेचा नारा
- उत्तर दिल्लीत हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना हलाल – झटका मटनाच्या पाट्या अनिवार्य; महापौरांची घोषणा
- पंतप्रधान किसान संपदा योजनेतून देशात 5,30,500 रोजगारांची निर्मिती, शेतीच्या आधुनिकीकरणासह नासाडी कमी करण्यावर भर