मुंबई : आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडालेली आहे. निलंबित एपीआय सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुखांनी दरमहा 100 कोटींचा हप्ता गोळा करण्याचे टारगेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर यांच्या पत्रात करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलीस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटतंय आहे. राज्य संकटात आहे,’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पाहा व्हिडिओ…
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार करणार का हा वादग्रस्त कायदा?, वॉरंटशिवाय कोणालाही होणार का अटक?
- ‘ ए भाई…डिवचायच न्हायं…’ अमृता फडणवीसांचं आक्रमक ट्वीट ; भाई जगताप यांना चोख प्रत्युत्तर; ‘ती’ खाती काँग्रेस-राष्ट्रवादी काळातच अॅक्सिस बँकेत वर्ग
- Cabinet Expansion : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, देशमुखांचे गृह मंत्रिपद जाणार?
- पंधरा वर्षांचा वाद मोदींनी मिटविला अन् 35 हजार कोटींचा यूपी- एमपीमधील केन- बेटवा नदीजोड प्रकल्प प्रवाहित झाला…
- पवारांच्या क्वारंनटाईन थेएरीला आणखी एक छिद्र! अनिल देशमुखांनी १५ फेब्रुवारीला खाजगी विमानातून केला होता १० जणांबरोबर नागपूर- मुंबई प्रवास..